संदीप खरेच्या एका कवितेतले शब्द "जगण्याची त्रिज्या " खूप समर्पक वाटतात. कसं जगावं हा तर
एक चर्चेचा शाश्वत विषय आहे. प्रत्येकाची आपली एक व्याख्या असते. "जगण्याची त्रिज्या " या साध्या दोन शब्दात केलेला प्रयत्न स्तुत्त्य वाटतो.
एक चर्चेचा शाश्वत विषय आहे. प्रत्येकाची आपली एक व्याख्या असते. "जगण्याची त्रिज्या " या साध्या दोन शब्दात केलेला प्रयत्न स्तुत्त्य वाटतो.
No comments:
Post a Comment